रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
सुनील लहरींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे. सुनील लहरी यांनी लक्ष्मणाची ओळख पुसत चालल्याची भीती व्यक्त केली आहे.
सुनील लहरी यांनी लिहिले की, ‘राम-सीतेचे नाव सर्वत्र आहे. लक्ष्मणाचीही कोणीतरी तशीच आठवण काढली पाहिजे होती…. सीतामातेवरुन सीताफळ आहे, त्याचप्रमाणे प्रभू रामावरुन रामफळ आहे. लक्ष्मण फळ म्हणता येईल असे एखादे फळ असायला हवे होते. असो, यावेळी संपूर्ण भारत राममय झाला आहे. इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये सुनील लहिरींनी रामफळ दाखवत त्याचे उपयोग देखील दाखवले. ते फळ त्यांनी पहिल्यांदाच चाखले, त्याची चव थोडी आंबट आणि गोड असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी असतात. त्यामुळे हे फळ सर्वांनी खाल्ले पाहिजे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे ते म्हणाले.
आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को मशीन…
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…
पापुलर टीवी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' के पुराने रोशन सिंह उर्फ गुरुचरण सिंह…
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…
आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…
मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…